देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरेंची सत्ता संपुष्टात आली आहे. भाजप युतीने 89 जागा जिंकत मुंबईत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार, हे जवळपास ..
पूर्ण बातमी पहा.