सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 शहर

स्थानिक स्वराज्य निवडणूक संदर्भात आदेश हा भाजप च्या ' हम करेसो कायदा ' या मनमानी ला चपराक आहे - मुकुंद किर्दत, आप राज्य प्रवक्ते

डिजिटल पुणे    07-05-2025 11:23:26

पुणे  : स्थानिक स्वराज्य निवडणूक संदर्भात आदेश हा भाजप च्या ' हम करेसो कायदा ' या मनमानी ला चपराक आहे. प्रशासनामार्फत सर्व सरकारे चालवण्याच्या भाजप सरकार चे निर्णय लोकशाहीतील प्रतिनिधित्व नाकारणारे होते हे ही उघड आहे. ओबीसी आरक्षण मुद्दा अडकवणे हे ही संविधान विरोधी असल्याचे अप्रत्यक्ष रित्या कोर्टाने सांगितले आहे. सातत्याने कोर्टामार्फत लोकशाही बळकटी साठी आदेश मिळवणे हे अवघड असते परंतु मतदार सर्व उघड्या डोळ्यांनी पाहते आहे.

आम आदमी पार्टी कार्यकर्ते, पदाधिकारी येणाऱ्या स्थानिक निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याबाबत अत्यंत आग्रही असून त्याबाबतीत आपची राष्ट्रीय राजकीय समिती च्या ( पॉलिटिकल अफेअर कमिटी)सकारात्मक निर्णयासाठी आम्ही  संपर्कात आहोत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व नसल्याने जनतेचा खरा आवाज कारभारात उमटत नव्हता, जनतेच्या प्रश्नांना कुणी वाली नाही, प्रशासनावर वचक नाही अशी स्थिती सर्व महाराष्ट्रात होती. आता कोर्टाच्या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती