प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्न हा फार महत्वाचा विषय असतो. मुलगी जन्माला आली की आई वडिल तिच्या भविष्याची सोय करून ठेवतात. ती फार शिकावी मोठी व्हावी स्वःतच्या पायावर उभी राहावी, कर्तृत्ववान व्हावी म्हणून आई वडिल अतोनात प्रयत्न करत असतात. तिला शिकवतात साक्षर बनवतात स्वतःचे निर्णय घेऊ शकेल इतक तिला ..
पूर्ण बातमी पहा.