पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सिंचन प्रकल्पातील कथित घोटाळ्यावरून अजित पवारांनी थेट तत्कालीन भाजप–शिवसेना युती सरकारवर गंभीर आरोप केल्यानंतर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या..
पूर्ण बातमी पहा.