Image Source: Google
: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79% लागला असून तो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 2.09% नी घटला आहे. गेल्या पाच वर्षांतील हा सर्वात कमी निकाल ठरला आहे...
रितेश देशमुख अभिनीत व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या विक्रमी कमाईमुळे संपूर्ण सिनेसृष्टीत चर्चांना उधाण आलं आहे...
राष्ट्रीय जनगणनेला आजपासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला...
आजचा दिवस मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, बलिदानाचा आणि जिद्दीचा आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचे बहुमूल्य योगदान असून जेथे कष्टाला मान दिला जातो, तोच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महान ठरतो...