Image Source: Google
: बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांना भावनिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी ‘मासूम’ प्रकल्प राबविण्यात येतो. येथील अनेक मुलांना त्याग, आघात, शोषण किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो...
महात्मा बसवेश्वर (बसवण्णा) हे १२व्या शतकातील महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि कवी होते. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची पायाभरणी झाली...
: समृद्धी महामार्गावर झालेल्या गंभीर अपघातात नाशिकमधील व्यावसायिक डॉ. जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत त्यांचा अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर विविध स्तरांतून घातपाताच्या चर्चा सुरू असतानाच पोलिसांनी प्राथमिक तपास..
पुणे महानगरपालिकेच्या बाणेर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या कामावरून भाजपच्या विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात झालेल्या वादामुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले आहे...
पुणे शहरातील खराडी परिसरात मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात ५ आरोपींना अटक करण्यात आली असून अपहरण झालेल्या व्यावसायिकाची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे...