राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निकालातून पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घराणेशाहीचा प्रभाव स्पष्ट झाला आहे. मराठी लेखक व शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी या निकालांचे सखोल विश्लेषण मांडले असून, एकूण 70 उमेदवार घराणेशाहीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे...
पूर्ण बातमी पहा.