Jun 21 2025 15:27:13   सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ताज्या बातम्या

भंडारा बायपास महामार्गावरील उड्डाणपुलावर होंडा सिटी आणि दुचाकीचा अपघात; पती-पत्नीसह दोन चिमुकले गंभीर

Jun 21 2025 12:41PM     16  डिजिटल पुणे

भंडाराच्या बायपास महामार्गावरील उड्डाण पुलावरुन मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. होंडा सिटी कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती- पत्नीसह त्यांचे दोन चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत...

 पूर्ण बातमी पहा.

पुण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे विश्वस्तांची वारकऱ्यांशी गैरवर्तणूक, सर्वांदेखत आकांडतांडव,व्हिडीओ व्हायरल!

Jun 21 2025 11:31AM     37  डिजिटल पुणे

आळंदी येथून निघालेल्या संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोठा वाद उद्भवला आहे. आळंदी देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांच्यावर वारकरी, पत्रकार आणि पोलिसांशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे...

 पूर्ण बातमी पहा.

आळंदीमध्ये कत्तलखाना होणार की नाही? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगून टाकलं

Jun 21 2025 11:21AM     27  डिजिटल पुणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकताच प्रसिद्ध केलेला प्रारूप सुधारित विकास आराखडा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मोशी-डुडुळगाव सीमेवर आळंदीपासून हाकेच्या अंतरावर इंद्रायणी नदीजवळ तब्बल ४ एकर जागेवर कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आल्याने, हिंदुत्ववादी संघटना आणि वारकरी संप्रदायामध्ये तीव्र संतापाची ला..

 पूर्ण बातमी पहा.

सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला समृद्धीची दिशा – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

Jun 21 2025 11:14AM     18  डिजिटल पुणे

“सहकार से समृद्धी” या आधारावर ग्रामीण भागात परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. देशात २ लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रत्येक गावात सहकारी संस्थांची माहिती डिजिटल डाटाबेसद्वारे संकलित करण्यात आली आहे...

 पूर्ण बातमी पहा.

पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात विचारवंत दिले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Jun 21 2025 11:07AM     19  डिजिटल पुणे

पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात थोर विचारवंत व क्रांतिकारक दिले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लाल – बाल – पाल या त्रयींसह महाराष्ट्र, पंजाब व पश्चिम बंगालने देशाला नेतृत्व प्रदान केले, असे नमूद करून विकसित भारताचे लक्ष्य गाठताना देखील महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल मोठे योगदान देईल, असा विश्वास राज..

 पूर्ण बातमी पहा.

 न्यूज व्हिडिओ
 जाहिराती