राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकण, मुंबई महानगर परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली ..
पूर्ण बातमी पहा.