Image Source: Google
भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याची एसआयटीकडून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे अटकेत असलेल्या खरातची मंगळवारी चौकशी सुरू असतानाच तब्येत खालावली...
राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली...
बिबवेवाडी पोलिसांनी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करत मोठी कारवाई केली आहे. संबंधित आरोपी तडीपार असतानाही पुन्हा पुण्यात येऊन गुन्हेगारी कृत्ये करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती...
धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाला दोन दशकांपूर्वी हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. तब्बल २० वर्षांनंतर या खटल्यावर न्यायालय निर्णय देणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे...
राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ‘झिरो ब्युरोक्रसी’ची संकल्पना राबविण्याचा निर्धार व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाने ‘स्टार्टअप’प्रमाणे कार्य करण्याची गरज व्यक्त केली...