Image Source: Google
केंद्र सरकारने “राष्ट्रीय क्वांटम मिशन” सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संवाद, क्वांटम सेन्सिंग व क्वांटम मटेरियल्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी बनविणे या मिशनचा हा मुख्य उद्देश आहे...
— छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक नियमानुसार व शांततेत पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिलीप स्वामी (भा.प्र.से.) यांनी पिठासन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली...
देशातील सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत असते. मात्र आता ही गुंतवणूक देशात जास्तच नाही, तर रेकॉर्ड मोडणारी ठरत आहे. आर्थिक व्यवस्थेला उत्सवाचे स्वरूप दिल्यामुळेच उद्योगस्नेही वातावरण राज्यात तयार झाले आहे...
पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड एंटरप्रेन्योरशिप येथे दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी एमबीए विद्यार्थ्यांसाठी डिझाईन थिंकिंगवर आधारित आंतरराष्ट्रीय हॅकाथॉन यशस्वीरित्या पार पडला. हा उपक्रम संस्थेच्या संचालिका (प्रभारी) डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला...
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांत महाराष्ट्रात भाजपची घोडदौड सुरू आहे. आमचा मित्र पक्ष असलेल्या शेकापची रायगड जिल्ह्यात अनेक वर्षे एकहाती सत्ता होती, परंतु त्यांनाही यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही...