Image Source: Google
महाराष्ट्र हा पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून ओळखला जातो. अशोक खरात प्रकरण हे निंदनीय आहे, त्यामध्ये कोणीही त्याची बाजू घेण्याचे किंवा समर्थन करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्याने अशोक खरात प्रकरणाचे समर्थन केलेले नाही..
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी दुरुस्तीसाठी महिलांना दिलासा देत मुदत वाढवण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. यापूर्वी 31 मार्चपर्यंत असलेली अंतिम मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे...
वसई परिसरात समोर आलेल्या एका खळबळजनक गुन्ह्याने मानवी नात्यांतील विश्वासाला धक्का बसला आहे. पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे...
राज्यात पुढील तीन ते चार दिवस हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता असून हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला आहे. काही भागात जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे...
महेंद्रशेठ घरत सध्या काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष या नात्याने रायगडच्या दौऱ्यावर आहेत. संघटन सृजन अभियानांतर्गत हा दौरा सुरू आहे. मंगळवारी (ता. ३१ )त्यांनी पेण, रोहे, माणगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला...