महायुती सरकारच्या बहुचर्चित **'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'च्या अंमलबजावणीला पुन्हा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या आयकर विभागाकडून शेतकऱ्यांचा आवश्यक डेटा मागवला असून, तो प्राप्त झाल्यानंतरच पुढील नि..
पूर्ण बातमी पहा.