भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत दोन्ही देशांच्या नौदलाच्या जहाजांमध्ये धडक झाल्याची माहिती आहे. या घटनेत मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नसले, तरी त्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानकडे..
पूर्ण बातमी पहा.