पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या ४०८ भाविकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि संबंधित विभागांच्या संयुक्त समन्वयातून हे..
पूर्ण बातमी पहा.