Image Source: Google
आपण रस्त्यावर कचरा टाकून अस्वच्छता करतो. स्वच्छता कर्मचारी अस्वच्छता दूर करतात. अस्वच्छता दूर करणे हेच चांगल्या माणसाचे काम असल्याने प्रत्येकाने गाव स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले..
: ऐतिहासिक सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ (शाहू क्रीडा संकुल) येथे ध्वजारोहणाच्या मंगल सोहळ्याने या साहित्यकुंभाचा दिमाखदार शुभारंभ झाला...
जेमतेम दोन हजार लोकसंख्या असलेल्या दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड गावी आज वेगळीच लगबग होती. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि उत्सुकता होती आणि त्याचबरोबर येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागतासाठी ओसंडणारा आनंदही चेहऱ्यावर दिसत होता...
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीच्या तब्बल 22 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये भाजपाचे सर्वाधिक 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून शिंदे गटाच्या शिवसेनेचे 7 आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत...
शेतकऱ्यांचे जीवन सुजलाम-सुफलाम करण्यासाठी राज्य शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविली असून, या योजनेमुळे शेतीचा पोत सुधारून शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे उत्पादन घेणे शक्य होत आहे...