सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके 6 जूनला भारतात; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलनाची घोषणा
  • "मोदींनी विकासाचा मुद्दा पटवून दिला तर भाजपमध्ये जाईन; संजय राऊतांचा टोला"
  • आनंदाची बातमी! केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात दमदार पावसासाठी अजून प्रतीक्षा
  • : भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
 ताज्या बातम्या

राष्ट्र सेवा दलाचा पुनर्गठन दिन मेळावा,'विषमता निर्मूलन निर्धार आणि सन्मान सोहळा' ४ जून रोजी

Jun 1 2026 3:51PM     23  डिजिटल पुणे

: राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पुनर्गठन दिन मेळावा,'विषमता निर्मूलन निर्धार आणि सन्मान सोहळा' गुरुवार,दि.४ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता साने गुरुजी स्मारक, सिंहगड रस्ता, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे...

 पूर्ण बातमी पहा.

पर्यावरण दिनानिमित्त काव्य आणि गीतांची गुंफण ;'सृष्टीचे सृजन गान' सांगीतिक कार्यक्रम ५ जून रोजी ;

Jun 1 2026 3:31PM     25  डिजिटल पुणे

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काव्य आणि गीतांची सुरेल गुंफण असलेला 'सृष्टीचे सृजन गान' हा सांगीतिक कार्यक्रम शुक्रवार, दि.५ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे...

 पूर्ण बातमी पहा.

आनंदाची बातमी! केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात दमदार पावसासाठी अजून प्रतीक्षा

Jun 1 2026 3:17PM     28  डिजिटल पुणे

केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे अधिकृत आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने (IMD) केली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला असून आता मान्सूनची पुढील वाटचाल महाराष्ट्राकडे होणार आहे. मात्र, राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी अजून काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवाम..

 पूर्ण बातमी पहा.

सलग दुसऱ्यांदा IPL विजेतेपदावर RCB ची मोहोर; विजयी मिरवणुकीबाबत संघाकडून मोठे संकेत

Jun 1 2026 3:08PM     27  डिजिटल पुणे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर 5 गडी राखून शानदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. 2025 मध्ये पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकणाऱ्या RCB ने यंदाही जेतेपद कायम राखत इतिहास रचला आहे...

 पूर्ण बातमी पहा.

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Jun 1 2026 2:35PM     30  डिजिटल पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही आणि समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एक..

 पूर्ण बातमी पहा.

 न्यूज व्हिडिओ
 जाहिराती