विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षित, सुलभ आणि देशभरात सहज उपलब्ध व्हावीत, तसेच त्यांना उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर श्रेयांक, पदवी प्रमाणपत्रे आणि पदविका प्रमाणपत्रे तातडीने अपार आयडी..
पूर्ण बातमी पहा.