आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने पांडुरंगाचा वारकरी समाधानी होईल अशा पद्धतीच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून द्याव्यात. ही वारी ‘, सुरक्षित आणि निर्मळ’ ठरेल यासाठी सर्व शासकीय विभागानी सक्रिय सहभाग घेऊन सांघिक कामाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण करून वारी यशस्वी करावी, असे आवाहन राज्य..
पूर्ण बातमी पहा.