Image Source: Google
पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले..
राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे किंवा वर्ष 2014 मध्ये केंद्र सरकारने प्रायोजित केल्यानुसार अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे..
दिवसेंदिवस उरण तालुक्यात अनेक गुन्हे वाढत असून प्रशासनाचे यावर कोणताही अंकुश राहिलेला दिसत नाही. त्यातच उरण तालुक्यात अनेक ठिकाणी खुलेआम पणे सर्व्हिस रोडवर,सार्वजनिक ठिकाणी मद्यपी व्यसनी लोक बिनधास्तपणे ग्रुप करून दारू पीत असून मोठ्या प्रमाणात नशा सुद्धा करत आहेत...
१५ जुलैपासून दुचाकी वाहनांना देखील टोल भरावा लागणार असल्याची बातमी काही माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावर स्पष्ट भूमिका घेत या बातम्यांना पूर्णतः खोटे आणि निराधार ठरवले आहे...
साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमी ‘युवा’ व ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रामधून मराठी आणि सिंधी भाषेतील साहित्यकांची निवड युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी झाली आहे...