महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीकडे वाटचाल करत असताना आणि गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनवण्याची घोषणा होत असताना, जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण भागातील वास्तव मात्र धक्कादायक आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथे 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली ..
पूर्ण बातमी पहा.