देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दररोज लाखो प्रवासी रेल्वे, विमान आणि रस्ते मार्गाने ये-जा करतात. मात्र, शहरात येणाऱ्या प्रवाशांची टॅक्सीचालकांकडून फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. मीटर बंद ठेवून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, प्रवाशांना धमकावणे अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये ती..
पूर्ण बातमी पहा.