विधानसभेत दिवंगत नेतेअजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांत आठवणींना उजाळा दिला. “दुसरी सकाळ महाराष्ट्राला आणि अंत:करणाला चटका देणारी ठरली. बारामती पोरकी झाल्यासारखी वाटली. असे मित्र पुन्हा मिळत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली..
पूर्ण बातमी पहा.