जिल्ह्यातील कृषी, सिंचन, पुनर्वसन, शिक्षण, अतिवृष्टी यातील प्रलंबित प्रश्न सोडवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री श्री.रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील वि..
पूर्ण बातमी पहा.