स्वातंत्र्य, समता, बंधुता हे मूल्य आमचे गुरु तथागत गौतम बुध्द यांच्या शिकवणीतून आपल्याला मिळाले. भारतीय राज्य घटनेत घेतलेले हे मूल्य गौतम बुध्द यांच्या विचारातील असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत. हेच मूल्य संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरले...
पूर्ण बातमी पहा.