केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू केले आहे. या नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन 19 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान आझाद मैदान, मुंबई येथे करण्यात आले आहे..
पूर्ण बातमी पहा.