राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने अक्षरशः कहर माजवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसासह विजांचा कडकडाट झाला. या अनियमित पावसामुळे शेतीसह जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक सं..
पूर्ण बातमी पहा.