यशवंतराव चव्हाण सेंटर, पुणे जिल्हा केंद्राच्या वतीने मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी ‘धोरण कुठवर आलं गं बाई’ या महिला धोरणाचा लेखाजोखा मांडणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. एस. एम. जोशी फाऊंडेशन, नवी पेठ येथे सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत हे चर्चासत्र पार पडले...
पूर्ण बातमी पहा.