राज्यात गेल्या २४ तासांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट पाहायला मिळत आहे. या बदलत्या हवामानामुळे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे...
पूर्ण बातमी पहा.