आशिया कप २०२३ ची स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. अशातच शुक्रवार (१५ सप्टेंबर) रोजी झालेल्या बांगलादेश विरुद्ध भारत या सामन्यात बांगलादेश ने भारताचा ६ धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात या संघाला स्पर्धेबाहेर पडलेल्या बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला...
पूर्ण बातमी पहा.