भारतीय क्रिकेट संघ अजूनही बार्बाडोसमध्ये अडकला आहे. टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये अंतिम सामना खेळून T-20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले. T -20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल...
पूर्ण बातमी पहा.