श्रीसमर्थ सांगतात की ज्याने आपले समाधान भंग पावते असे भ्रमात्मक, हानिकारक वक्तृत्व ऐकू नये. बऱ्याचदा असे होते की एक ग्रंथ वाचल्यावर मनाचा निश्चय होतो पण दुसरा ग्रंथ वाचला की तो निश्चय नष्ट होऊन जातो. अशाप्रकारे मन नेहमी संशयात राहते. म्हणून ज्या ग्रंथांने मनाचे संशय नष्ट होतात असे अद्वैत वेदांत सिद्..
पूर्ण बातमी पहा.